Maharashtra : चिपी विमानतळ ते शिवभोजन थाळी, शिंदे-फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Sep 2022 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने 14 मोठे निर्णय घेतलेत. या बैठकीत मविआ सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी, आणि चिपी विनातळाच्या नामाकरणाबाबत मोठा निर्णय़ घेतलाय. चिपी विनातळाच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही सुरू राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री शिवभोजन थाळीबाबत आता आढावा घेणार आहेत. तर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.