Eknath Shinde :शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : मुख्यमंत्री
जयदीप मेढे
Updated at:
22 Jun 2024 09:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : मुख्यमंत्री
Eknath Shinde Nana Patole दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट ओढावलंय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्के वाढ केलीय. पाणीपट्टीवाढीमुळे ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.