Farmers Protest | शेतकरी प्रतिनिधी- केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा, बैठकीत तोडगा निघणार?

Farmers Protest | शेतकरी प्रतिनिधी- केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत तोडगा निघणार की निष्फळ ठरणार हे पाहावं लागले. दरम्यान कृषी कायदे रद्द करण्यासाठी अधिवेशन बोलवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola