Curfew in Maharashtra | महाराष्ट्रात संचारबंदी लावण्याची वेळ का आली? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, तरीही राज्यात गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही वेळ आपल्यावर का आली याविषयची स्पेशल रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola