Night Curfew | कोरोनामुळं लावण्यात आलेल्या जमावबंदीचा नेमका अर्थ काय?

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला. शिवाय या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. पाहा कोरोनामुळं लावण्यात आलेल्या जमावबंदीचा नेमका अर्थ काय? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola