Ichalkaranji Water Issue : '...अन्यथा मोठा रक्तपात होईल!' इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
28 Aug 2023 04:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्टा सोडावा अन्यथा मोठा रक्तपात होईल, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या नागरिकांनो गरज पडल्यास तलवारी घेऊन या, असं वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार के. पी. पाटील यांनी केलंय. त्यामुळे हे प्रकरण आता खूप तापण्याची शक्यता आहे.