Coal Shortage : वीज संकटाचा कारखान्यांना फटका, Kashmir ते Andhra Pradesh 2 ते 8 तासापर्यंत बत्ती गुल
abp majha web team
Updated at:
29 Apr 2022 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे उष्म्याने प्रचंड कहर केला असतानाच कोळशाच्या तुटवड्यामुळे देशात विजेचं गहिरं संकट निर्माण झालंय. देशाच्या अनेक भागात वारंवार बत्ती गुल होण्याचं प्रमाण वाढलंय. काश्मीरपासून आंध्रपर्यंत विजेचा लपंडाव सुरु असून नागरिकांना सात ते आठ तास अंधारात राहावं लागतंय.