CM Aurangabad : औरंगाबाद पाणीप्रश्नावर मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ठणकावलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Jun 2022 02:17 PM (IST)
CM Aurangabad : औरंगाबाद पाणीप्रश्नावर मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ठणकावलं , कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेत व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे'. कारणे सांगत बसू नका, पाणीटंचाईवर मार्ग काढा असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.