Devendra Fadnavis PC : राज्य सरकारनं निकषाबाहेर जाऊन मदत केली पाहिजे: फडणवीस : ABPMajha

आज चिपळूणमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तर फडणवीसांनी तळीये दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी केली, माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले राज्य सरकारनं निकषाबाहेर जाऊन मदत केली पाहिजे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola