Chandrakant Patil: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील ABP Majha

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे...आज सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासोबत निवडणुका घ्यायला परवानगी दिल्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर अपयशाचं खापर फोडलं आहे... भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola