Hansraj Ahir : मुनगंटीवारांची निवड योग्य, चंद्रपुरात जिंकू मात्र आताच मताधिक्य सांगणं अहंकार वाटेल
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHansraj Ahir : मुनगंटीवारांची निवड योग्य, चंद्रपुरात जिंकू, मात्र आताच मताधिक्य सांगणं अहंकार वाटेल
चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी निवड योग्य आहे, कारण जेव्हा पक्ष निर्णय घेतो, तेव्हा सर्व चांगलं होतं, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांनी दिली. चंद्रपूरसाठी आपण उमेदवारी मागितली होती हे खरंय, पण पक्षाचा निर्णय विचारांती घेतला जातो, असंही ते म्हणाले. तसंच चंद्रपूरमध्ये आम्ही जिंकू, मात्र, आताच मताधिक्य सांगणं अहंकार वाटेल, अशी सूचक प्रतिक्रियाही हंसराज अहिर यांनी दिली.