Maratha Reservation: सुप्रीम कोर्टात मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी: चंद्रकांत पाटील
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
05 May 2021 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आता मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.