Maharashtra Flood : जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पूर आला असं म्हणणं हास्यास्पद : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
भाजप हा विजय होणारा पक्ष, देगलूर-बिलोरी निवडणुकीबाबत चर्चा, भाजप नेत्यांची बैठक पार पडली, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Continues below advertisement