Rajan Salvi: रिफायनरीसाठी लागणारे पाणी कोयना धरणातून आणा- आमदार साळवी ABP Majha

शिवसेना आमदार राजन साळवींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राजापुरातील गाळ उपशाचा देखील उल्लेख. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्जुना नदीतील गाळ उपशाची मागणी. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ हालचाली वाढल्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola