Maharashtra -Karnataka Border महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव : भारत सासणे
महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ही वस्तुस्थिती असून त्यांच्या मागण्या पूर्ण करायला हव्यात. असं मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केलं