BEED : अतिवृष्टीनंतर तत्परता दाखवणारे सरकार मराठवाड्याबाबत एवढे ढिम्म का? Maharashtra Flood
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
03 Oct 2021 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानंतर सरकार मध्ये सामील असलेले नेते लगेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले आणि मदतीची घोषणाही केली मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मांजरा नदीला आलेल्या महापुरात लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे मात्र अद्याप पश्चिम महाराष्ट्रातला कोणी नेता मराठवाड्यात असल्याचे पाहायला मिळत नाही. अतिवृष्टी मराठवाड्यात झाली म्हणून सरकार हातावर हात ठेवून बसले का असा सवाल आता संतप्त शेतकरी विचारत आहेत.