Mahant Namdev Shastri | भगवानगडावरील राजकारण संपलं आहे : महंत नामदेव शास्त्री | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भगवानगडाचं राजकारण होणार नाही या निर्णयावर मी ठाम आहे, असं वक्तव्य भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी केलं आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी नामदेवशास्त्री यांच्याशी संवाद साधला.