Baramati Uday Samant: केंद्राच्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा विचार ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Feb 2022 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभविष्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी बारावीचे आणि सीईटीचे 50/50 टक्के मार्क ग्राह्य धरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली..य़ासोबतच केंद्रीय शाळांच्या अभ्यासक्रमात २ ते ३ वेळेसच परीक्षा घेतल्या जातात..आपल्याकडे पण तशाच पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विचार सुरू असल्याचं सामंतांनी सांगितलं.