Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अटी, नियम काय? ABP Majha

 महाराष्ट्रातल्या गावोगावच्या बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार वर्षांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं आणि काय आहेत आजच्या निकालाचे अर्थ

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola