Aurangabad Protest : औरंगाबाद खंडपीठात वकिलांचं कामबंद आंदोलन सुरुच, आज आंदोलनाचा तिसरा दिवस

Aurangabad Advocate Protest : 

औरंगाबाद खंडपीठात वकिलांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू करण्याची मागणी वकिलांनी केली होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्यानं वकिलांनी आंदोलनाची हाक दिलीये.  त्यामुळे 13 जिल्ह्यातील न्यायिक प्रकियेवर त्याचा परिमाण झालाय. त्यामुळे वकील संघानं आपल्या मागणीवर आता विनाअट चर्चेची तयारी दर्शवली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola