Shivrajyabhishek at Raigad : राजदरबारावरील राज्यभिषेक सोहळ्यासाठी उभारलेली कमान काढण्याचा निर्णय

रायगड  - राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजदरबार उभारला गेला होता. पण पाऊस आणि हवा पाहता या ठिकाणी असलेली कमान आता काढली जात आहे...
वारा जोरात असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका घेण्यासाठी आयोजक (( सरकार)) तयार नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola