Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसावरुन शेतकरी हैराण, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने ABP majha

Continues below advertisement


दरम्यान राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल देशमुखांनी केलीये तर तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शेतकऱ्यांना तातडीची  मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीये 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram