अमरावती : पूर परिस्थिती पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर, अमरावतीत पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 12:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.