Amravati : शिवरायांच्या पुतळ्यावरून वादाची ठिणगी; अमरावती महापालिका काऊ घेणार निर्णय?

Continues below advertisement

अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला परंतु या पुतळ्यावरून वादाची ठिणगी उडायची शक्यता आहे. मंगळवारी मध्यरात्री हा पुतळा स्थापन केला आणि राजापेठ उड्डाणपुल चौकाचं छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण केलं परंतु यासाठी महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली नाही असं समोर आलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram