Amravati : शिवरायांच्या पुतळ्यावरून वादाची ठिणगी; अमरावती महापालिका काऊ घेणार निर्णय?
अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला परंतु या पुतळ्यावरून वादाची ठिणगी उडायची शक्यता आहे. मंगळवारी मध्यरात्री हा पुतळा स्थापन केला आणि राजापेठ उड्डाणपुल चौकाचं छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण केलं परंतु यासाठी महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली नाही असं समोर आलय.