Ambadas Danve On Maratha Reservation : जरांगेंना वाशीत जाऊन थांबवण्यात का आलं? शिंदेंनी गुलाल का उधळला?

Continues below advertisement

भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे हे मी नेहमी सांगितले आहे   या सगळ्या आंदोलनात सरकार असेल भाजप असेल यांची भूमिका काय आहे हे सांगितले आहे   मला असा प्रश्न विचारायचा आहे वाशीत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाल का उधळला होता  जे जरांगे पाटील इथे पायी आले होते ते  मुंबईपर्यंत त्यानं वाशीला का थांबवण्यात आले   याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागत आहात  जरंगेंच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे  यावर आम्ही भूमिका मांडू भानवलदरांना प्रोत्साहन देणारे हे काम आहे   निश्चित उद्योजकाना प्रोत्साहन दिले पाहिजे पण सर्वसामान्यांच्या खिशातून नाही काढले पाहिजे  आज जो १०० ते २०० युनिट वापरतो त्याला १२ हजार आणि १५ हजाराच्या मीटरची गरज काय असा प्रश्न आहे   निश्चित आम्ही याविरोधात जण आंदोलन करू   एनसीपीची भूमिका काय आहे एनसीपी  कोणत्या  विचाराची आहे आणि भाजपची विचारसरणी काय आहे  यामुळे जे मत व्यक्त करण्यात आले आहे  ते योग्यच आह  ऑन केंद्र सरकार निधी वाटप    खरंतर महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर भरतो... आणि याच राज्यावर सगळ्यात कमी निधी देऊन अन्याय केला जातो  आमच्याकडून उद्योग पळवले जातात   तर दुसरीकडे निधी वाटपात सुद्धा अन्याय होतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram