कित्येक वर्षांपासून सुरू असलेली पन्हाळा-पावनखिंड मोहीम यंदा रद्द करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे या मोहिमा रद्द करण्याचा निर्णय प्रशासानाने घेतला आहे.