Alandi Band Update : वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांकडून आळंदी बंदचा निर्णय मागे घेणार

Continues below advertisement

Alandi Band Update : आळंदी बंदचा निर्णय मागे घेणार , वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांकडून बंदचा निर्णय मागे 
आळंदी बंदचा निर्णय थोड्याच वेळात मागे घेणार ... वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांकडून बंदचा निर्णय मागे ...  सायंकाळी ग्रामस्थ विठूरायाच्या पालखीचं स्वागत करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram