Akola : 40 वर्षांनी बेपत्ता भाऊ घरी परतला; आगर गावातला 'भरत मिलाप' ABP Majha

हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहत आलोय.... ते म्हणजे 'भाई कुंभ के मेले मे बिछडण्याचं'... अकोला जिल्ह्यातील आगर गावात ही 'रिल लाईफ स्टोरी' मात्र 'रियल'मध्ये घडलीये. आगर गावातील सिरसाट कुटूंबाच्या आयुष्यात हा अगदी खरा-खुरा सीन उभा राहिलाय. तब्बल 40 वर्षांपूर्वी हरवलेला त्यांच२ भाऊ आता घरी परत आलाय.... पाहूयात, ओथंबलेल्या भावनांचा हा अनोखा गहिवर..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola