TOP 50 Superfast News : 31 OCT 2025 : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra Politics : ABP Majha

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) आणि मुंबईतील पवई ओलीस नाट्य (Pawai Hostage Crisis) या दोन प्रमुख घटनांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांसारख्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तर, सरकारने ३० जून २०२६ पर्यंतची मुदत देऊन फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दुसरीकडे, पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या आरोपीचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणामागे 'A Thursday' या सिनेमाची प्रेरणा असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचबरोबर, बनावट मतदारयाद्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे उद्या मोर्चा काढणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola