Ajit Pawar on Shashikant Warise : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी : अजित पवार
दरम्यान वारीसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी अजित पवारांनी केलीये.. तसंच 'महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलंय अशी टीकाही त्यांनी केलीय..