Ram Kadam letter Sharad Pawar : श्रीरामाबाबत आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राम कदमांचं शरद पवारांना पत्र

Continues below advertisement

भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलंय. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राम कदम यांनी पवारांना पत्र लिहिलंय. समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय असताना आपलं मौन का, असा सवाल राम कदम यांनी पवारांना विचारला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram