Aaditya VS Fadnavis : कुणाची पाठ,कुणाचा खंजीर? आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमेकांवर टीका

भाजपनं शिवसेनेसह एनडीएच्या मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसलं, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. गोव्यात प्रचारदौऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola