Abdul Sattar : शेवटी माणूस आहे, माणसाकडून चुका होतात ABP Majha

बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला ५० वर्षे पूर्ण झाली यावेळी कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी उपस्थित कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी.. (मागील सुप्रिया सुळे यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन) टिव्ही वाले,चॅनल वाले हेच आमचे खरे,मी किती ओरडलो तर ५० लोक १०० लोकांपर्यंत माझा आवाज जाऊ शकतो. पण यांनी कधी माझा आवाज कॅच केला तर लाखों कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचतो मला जाणीव आहे त्याची. शेवटी माणूस आहे माणसाकडून चुका होतात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola