Pilgrimage Development : सरकार 480 तीर्थक्षेत्रांचा कायापालट करणार,प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी 5 कोटी
abp majha web team
Updated at:
09 Sep 2023 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील ४८० तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी तब्बल २ हजार ४०० कोटी रुपयांची योजना ग्रामविकास विभागाकडून राबवली जाणार आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हे प्रत्यक्षात झाल्यास राज्यातील ४८० तीर्थक्षेत्र चकाचक होतील. या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल. ((राज्यातील अ दर्जाची तीर्थक्षेत्रे तुलनेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे या योजनेत ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांवर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न असेल.