Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे 26 हजार भारतीय आखाती देशातून परतणार | ABP Majha

Continues below advertisement
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर 13 आखाती देशातील जवळपास 26 हजार भारतीय 31 मार्चपर्यंत परतणार आहे. इथं आल्यानंतर त्यांना क्वारन्टाईन केलं जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram