Western Maharashtra Rains | मुसळधार पावसामुळे सोलापूर, सांगली आणि साताऱ्यात 21 जणांचा मृत्यू

Western Maharashtra Rains | मुसळधार पावसामुळे सोलापूर, सांगली आणि साताऱ्यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण बेपत्ता आहेत. याशिवाय 17 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola