Maharashtra Bhushan : भर दुपारी कार्यक्रम घेणं भोवलं? 12 श्रीसेवकांनी गमावले प्राण
abp majha web team
Updated at:
17 Apr 2023 03:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात 12 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आणि त्यानंतर सरकारवर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे. आता या कार्यक्रमाचे राजकीय पडसाद उमटताना पाहिला मिळत आहेत.