Nandurbar Ganja Farm : नंदुरबारमध्ये 10 हजार किलो गांजा जप्त, 12 ठिकाणी पोलिसांकडून गांजा शेती नष्ट

Continues below advertisement
नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 12 ठिकाणी पोलिसांनी गांज्याची शेती नष्ट करत १० हजार किलो गांजा जप्त करत दोन कोटीचा मुदेमाल जप्त केला  असून 28 जणांना अटक केली आहे .मात्र दुर्गम भागात शेती का केली जात आहे या मागिल करणे काय कारण आदिवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त होणे हि काळजीची बाब आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे .
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram