Navi Mumbai : कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल

यंदा हापूस आंब्याची चव खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा बाजारात आणला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola