Manoj Jarange Jalna Protest : मनोज जरांगे यांचं शिष्टमडळ मुंबईत येऊन सरकारशी चर्चा करणार

Continues below advertisement

कालच्या सर्व घडामोडींनंतर मनोज जरांगे यांचं शिष्टमडळ मुंबईत येऊन सरकारशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात १६ ते १७ सदस्य असतील, ज्यामध्ये अभ्यासक, आंदोलक आणि शेतकऱ्यांचा समावेश असेल. या शिष्टमंडळातील सदस्यांची नावं आज जाहीर होणार आहेत. सरकारकडून निरोप आल्यावर हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना होईल. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram