SUPER EXCLUSIVE | CAA आणि NRCबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडलं : प्रकाश जावडेकर | ABP Majha

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीसंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार टीका केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही आणि त्यांचे विचारही विसरल्याचा आरोप जावडेकरांनी केलाय. तर देशभरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याचंही जावडेकरांनी मान्य केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola