Sujay Vikhe Patil : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कुणीही येवो, फडणवीस उपमुख्यमंत्री असणं समाधानकारक

Continues below advertisement

लोकसभेत काल महागाईवरून रणकंदन झालं आणि यावेळी महाराष्ट्राचे दोन खासदार आमनेसामने आले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारवर महागाईवरून हल्लाबोल केला. तर त्यांना भाजपचे तरुण खासदार सुजय विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका कवितेद्वारे सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यावर विखे पाटलांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram