Sanjay Raut : लष्कराचे 4 अधिकारी काश्मीरमध्ये शहीद झाले, तेव्हा मोदी....

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. भारतीय लष्कराचे ४ अधिकारी काश्मीरमध्ये शहीद झाले, तेव्हा मोदी दिल्लीत स्वतःचा सत्कार करून घेत होते. हा आमचा सनातन धर्म नाही, हा आमचा भारत नाही. राऊतांचं मोदींवर टीकास्त्र.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola