Saamana on Five State Election : विधानसभेचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी - सामना

Continues below advertisement

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या विधानसभा निवडणुकीचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार आहे, अशा शब्दात सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram