Rahul Gandhi on Corona : कोरोनामुळे Bharat Jodo Yatra थांबवण्यासाठी कारणं शोधतायत

Continues below advertisement

दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं. .. असं पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना दिलं होतं.. शिवाय कोरोना नियमांचं पालन होत नसेल तर यात्रा थांबवावी असंही पत्रात म्हंटलंय.. यावर उत्तर देताना राहुल गांधी काय म्हणाले पाहुयात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram