PM Modi on Congress : भूतकाळातील घटनांचा दाखल घेत मोदींचा काँग्रेसचा हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेतल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नसती तर काय काय झालं असतं असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला. आणीबाणी, तंदुर कांड, घराणेशाही, १९८४ मधली दिल्लीतील दंगल या मुद्द्यांना हात घालत मोदींनी काँग्रेसवर काय टीकास्त्र डागलंय पाहुयात
Continues below advertisement