Uttar Pradesh : तापाचा प्रकोप... कानपूर, वाराणसी, मथुरा, लखनौत हाहा:कार

Continues below advertisement

उत्तर प्रेदशात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तापाचं रहस्य अजूनहीउलगडलं नाही. डेंग्यूसदृश्य तापामुळं आतापर्यंत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, बलियामध्ये या रहस्यमयी आजाराचं थैमान पाहायला मिळत होतं. अशातच आता त्याचं थैमान लखनौ आणि कानपूरमध्येही वाढत चाललं आहे. रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram