Lakhimpur Kheri case : कट-कारस्थान रचून केलेलं हत्याकांडच, विशेष तपास पथकाचा निष्कर्ष

Continues below advertisement

लखीमपूर घटना म्हणजे कट-कारस्थान रचून केलेलं हत्याकांडच, विशेष तपास पथकाचा निष्कर्ष , केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय  मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रासह १४ जणांवरील  गुन्ह्यांची कलमं बदलली , १४ जणांवर जीवघेणा  हल्ला, हत्या, कट  रचल्याचा ठपका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram