Ayodhya Verdict | अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला, आता इतर समस्यांवर लक्ष दिलं पाहिजे : कुमार विश्वास | ABP Majha
अयोध्येप्रकरणी निर्णयाचं स्वागत कवी कुमार विश्वास यांनी केलं आहे. देशातील इतर समस्यांवर आता लक्ष दिलं गेलं पाहिजे. असंही कुमार विश्वास यांनी स्पष्ट केलंय.