Kashmir : कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये उद्योग सुरु, UAE मधील कंपन्यांचे CEO काश्मीरमध्ये

Continues below advertisement

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये उद्योग सुरु करणे सोपे झाले आहे. आणि त्याचा परिणामही आता दिसू लागला आहे. UAE मधील 30 पेक्षा जास्त कंपन्यांचे सीईओ काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. काश्मीरमध्ये उद्योग कसा सुरु करता येईल याचा आढावा हे सीईओ घेत आहेत. पाबूयात त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram